प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबद्दल संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबद्दल संपूर्ण माहिती

  • ही योजना 25 डिसेंबर 2005 पासून 100 टक्के केंद्र-पुरस्कृत म्हणून सुरू करण्यात आली.
  • सर्व न जोडलेल्या खेडे गावांना बारमाही रस्त्यांनी जोडणे.
  • निधी पुरवठा; केंद्रीय रस्ते निधीमध्ये जमा झालेल्या हाय स्पीड डिझेल वरील उपकराच्या 50% रक्कम या योजनेसाठी वापरली जाते.
  • त्याचबरोबर देशी तसेच परदेशी बहुराष्ट्रीय वित्तीय संस्थांची मदतही यासाठी घेतली जाते.
  • या योजनेचे उद्दिष्ट सपाट प्रदेशातील 500 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या तर डोंगराळ/ आदिवासी/ वाळवंटी/ डाव्या अतिरेकाने प्रभावी प्रदेशातील 250 पेक्षा अधिक लोकवस्तीच्या वस्त्यांना सिंगल बारमाही रस्त्याने जोडणे, हे आहे.
  • या योजनेत आतापर्यंत रस्त्यांनी न जोडण्यात आलेल्या वस्त्यांचाच समावेश करण्यात आला आहे.
  • आतापर्यंत 3,41,257 किमी लांबीचे रस्ते बांधण्यात आले असून 82,019 वस्त्यांना नवीन रस्त्यांनी जोडण्यात आले आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.