RRB Question Set 8

 

RRB Question Set 8

इतिहासवरील प्रश्न :

1. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

  1.  तात्या टोपे
  2.  राणी लक्ष्मीबाई
  3.  शिवाजी महाराज
  4.  नानासाहेब पेशवे

उत्तर : तात्या टोपे


2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

  1.  महादेव गोविंद रानडे
  2.  लिओ टॉलस्टॉय
  3.  दादाभाई नौरोजी
  4.  गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले


3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

  1.  सरोजिनी नायडू
  2.  प्रितीलता वडडेदार
  3.  इंदिरा गांधी
  4.  राणी लक्ष्मीबाई

उत्तर : प्रितीलता वडडेदार


4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

  1.  पंडित नेहरू
  2.  विनोबा भावे
  3.  साने गुरुजी
  4.  सरदार पटेल

उत्तर : सरदार पटेल


5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?

  1.  डॉ. आंबेडकर
  2.  लॉर्ड आयर्विन
  3.  बॅ. जिना
  4.  पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर


6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?

  1.  स्वा.सावरकर
  2.  बटूकेश्वर दत्त
  3.  रासबिहारी घोष
  4.  भुपेंद्रनाथ दत्त

उत्तर : स्वा.सावरकर


7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?

  1.  सुभाषचंद्र बोस
  2.  रासबिहारी बोस
  3.  कॅ. भोसले
  4.  कर्नल धिल्लन

उत्तर : रासबिहारी बोस


8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

  1.  लॉर्ड कॅनिंग
  2.  लॉर्ड डलहौसी
  3.  लॉर्ड बेटिंग
  4.  लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी


9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

  1.  लॉर्ड डलहौसी
  2.  लॉर्ड बेटिंग
  3.  लॉर्ड रिपन
  4.  लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी


10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

  1.  1 एप्रिल 1878
  2.  मार्च 1905
  3.  मार्च 1978
  4.  एप्रिल 1994

उत्तर : 1 एप्रिल 1878


11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

  1.  लॉर्ड रिपन
  2.  लॉर्ड मॅकॉले
  3.  लॉर्ड मेयो
  4.  लॉर्ड विलीग्टन

उत्तर : लॉर्ड रिपन


12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

  1.  मुंबई ते ठाणे
  2.  मुंबई ते दिल्ली
  3.  कल्याण ते ठाणे
  4.  मुंबई ते पुणे

उत्तर : मुंबई ते ठाणे


13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

  1.  मंगल पांडे
  2.  तात्या टोपे
  3.  कूंवरसिंह राणा
  4.  कर्नल आयरे कूट

उत्तर : कूंवरसिंह राणा


14. जालियनवाला बाग कोठे आहे?

  1.  पटियाळा
  2.  दिल्ली
  3.  अमृतसर
  4.  अलाहाबाद

उत्तर : अमृतसर


15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

  1.  सर सय्यद अहमद खान
  2.  मौलाना अली महंमद
  3.  आगाखान
  4.  महात्मा गांधी

उत्तर : महात्मा गांधी


16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

  1.  नेताजी सुभाषचंद्र बोस
  2.  जवाहरलाल नेहरू
  3.  मोतीलाल नेहरू
  4.  मौलाना आझाद

उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस


17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

  1.  नबाब सलीमुल्ला
  2.  आगाखान
  3.  बॅ. महंमद जीना
  4.  मौलाना आझाद

उत्तर : नबाब सलीमुल्ला


18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

  1.  सेनापती बापट
  2.  बी.सी.दत्त
  3.  मोहन रानडे
  4.  पं. जवाहरलाल नेहरू

उत्तर : बी.सी.दत्त


19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

  1.  स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
  2.  सच्छिंद्रनाथ सन्याल
  3.  नानासाहेब पेशवे
  4.  तात्या टोपे

उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर


20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?

  1.  सच्छिंद्रनाथ सन्याल
  2.  बंकिमचंद्र चटर्जी
  3.  व्योमेशचंद्र बॅनर्जी
  4.  महात्मा गांधी

उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.