STI Pre Exam Question Set 6

STI Pre Exam Question Set 6

1. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात —— अंतर आहे.

  1.  पाच तास
  2.  सहा तास
  3.  साडे चार तास
  4.  साडे चार तास

उत्तर : साडे चार तास


2. ईशान्य (उत्तर-पूर्वी) रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?

  1.  गोरखपुर
  2.  मुंबई
  3.  सिकंदराबाद
  4.  गोहाटी

उत्तर : गोरखपुर


3. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?

  1.  इंद्रावती
  2.  प्रवरा
  3.  इंद्रायणी
  4.  दूधना

उत्तर : प्रवरा


4. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ——- आहे.

  1.  21%
  2.  25%
  3.  27%
  4.  10%

उत्तर : 21%


5. महाराष्ट्र राज्याची निर्मिती —— रोजी झाली.

  1.  26 जानेवारी 1960
  2.  15 ऑगस्ट 1947
  3.  1 मे 1950
  4.  यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही


6. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा —– जवळ आहे.

  1.  लोणावळा
  2.  नेरूळ
  3.  नेरळ
  4.  पुणे

उत्तर : नेरळ


7. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली?

  1.  15 ऑगस्ट 1947
  2.  26 जानेवारी 1950
  3.  1 एप्रिल 1951
  4.  1 मे 1950

उत्तर : 1 एप्रिल 1951


8. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?

  1.  सांगली
  2.  अहमदनगर
  3.  सोलापूर
  4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


9. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?

  1.  अलिबाग
  2.  पुणे
  3.  कोल्हापूर
  4.  नागपूर

उत्तर : नागपूर


10. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉप्रोंरेशनची’ स्थापना केव्हा करण्यात आली?

  1.  1980
  2.  1985
  3.  1990
  4.  1995

उत्तर : 1990


11. सातपुडा पर्वतरांगेमुळे —— व —— नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

  1.  नर्मदा व तापी
  2.  गोदावरी व भीमा
  3.  भीमा व कृष्णा
  4.  तापी व पूर्णा

उत्तर : नर्मदा व तापी


12. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

  1.  वशीष्ठी
  2.  तापी
  3.  भीमा
  4.  उल्हास

उत्तर : भीमा


13. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वार्‍यापासून पडणार्‍या पावसाचे प्रमाण किती आहे?

  1.  65%
  2.  50%
  3.  85%
  4.  100%

उत्तर : 85%


14. महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?

  1.  उस
  2.  कापूस
  3.  फलोत्पादन
  4.  तेलबिया

उत्तर : फलोत्पादन


15. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1.  परभणी
  2.  लातूर
  3.  भंडारा
  4.  औरंगाबाद

उत्तर : औरंगाबाद


16. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?

  1.  दिल्ली
  2.  कोलकता
  3.  मुंबई
  4.  चेन्नई

उत्तर : मुंबई


17. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि —– यांच्यातील दुवा आहे?

  1.  विधानसभा
  2.  विधानपरिषद
  3.  लोकसभा
  4.  मंत्रीपरिषद

उत्तर : मंत्रीपरिषद


18. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?

  1.  पाच
  2.  तीन
  3.  सात
  4.  नऊ

उत्तर : तीन


19. भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला?

  1.  1956
  2.  1955
  3.  1935
  4.  1951

उत्तर : 1955


20. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?

  1.  सभापती
  2.  उपसभापती
  3.  गट विकास अधिकारी
  4.  ग्रामसेवक  

उत्तर : गट विकास अधिकारी

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.