महाराष्ट्रातील समाजसुधारक – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

महाराष्ट्रातील समाजसुधारक - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

जन्म14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.

मृत्यू6 डिसेंबर 1956, मुंबई.

 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.

1990 – 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.

हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना ‘आधुनिक मनू‘ म्हटले जाते.

सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.

आंबेडकर हे 1947 – 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.

संस्थात्मक योगदान :

  • 1924 – बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.
  • 1924 – बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.
  • 20 मार्च 1927 – महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.
  • 25 डिसेंबर 1927 – मनुस्मृती दहन.
  • 2 मार्च 1930 – नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)
  • 24 सप्टेंबर 1932 – पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.
  • 1933 – मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.
  • ऑगस्ट 1936 – स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.
  • 1937 – बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.
  • 1942 – नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.
  • मे – 1946 : Peoples Education Society स्थापना.
  • 20 जुलै 1946 – सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.

आंबेडकरांचे लेखन :

  • The Problem Of Rupee
  • 1916Cast In India
  • 1930 – जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)
  • 1946The Untouchables
  • 1956 Thoughts on pakisthan.
  • 1957 – बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.
  • मुकनायक‘ ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर ‘बहिकृत भारत‘ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.
  • 1920 – मुकनायक.
  • 1927 – समता.
  • 1946 – Who Were Shudras?

वैशिष्ट्ये :

गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.

1920 – च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.

1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.

1935 – येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.

29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.

1948 – हिंदू कोडबिल संसदेत मांडले.

14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.