भारतातील महत्वाची शहरे
भारतातील महत्वाची शहरे
Must Read (नक्की वाचा):
- अमृतसर सुवर्ण मंदिर
- अहमदाबाद साबरमती आश्रम
- आग्रा लाल किल्ला
- कन्याकुमारी महात्मा गांधी मेमोरिअल
- कानपूर कातड्याच्या वस्तु
- कोडाई कॅनॉल थंड हवेचे ठिकाण
- कोणार्क सूर्य मंदिर
- गंगोत्री गंगा नदीचा उगम
- चंदिगड पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी
- जयपूर जंतर मंतर वेधशाळा
- जोधापूर मोती महल
- डलहौसी थंड हवेचे ठिकाण
- औरंगाबाद बावत्र दरवाजांचे शहर
- नागपूर मध्यवर्ती वसलेले शहर
- मुंबई नैसर्गिक बंदर
- नाशिक सात टेकड्यांवर वसलेले शहर
- पोरबंदर महात्मा गांधींचे जन्म स्थळ
- हैदराबाद चारमिनार