भारताचे मानचिन्हे

Bharatache Manachinhe

भारताचे मानचिन्हे

Must Read (नक्की वाचा):

महत्वाच्या विकास योजना

  • 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला.
  • राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो.
  • घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली.
  • जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी रचले आहे.
  • संविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे.
  • वंदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे.
  • भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे.
  • या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे.
  • राष्ट्रीय नदी : गंगा
  • राष्ट्रीय महाकाव्य : गीता
  • राष्ट्रीय जलजीव : गंगा डॉल्फिन
  • राष्ट्रीय फळ : आंबा
  • राष्ट्रीय विरासत पशु : हत्ती
  • राष्ट्रीय खेळ : हॉकी
  • राष्ट्रीय वृक्ष : वड
  • राष्ट्रीय पशु : वाघ
Must Read (नक्की वाचा):

मूलभूत अधिकार/हक्क

You might also like
1 Comment
  1. Koli saurabh says

    Supper

Leave A Reply

Your email address will not be published.