विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

 

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

  • पहिले वर्तमान पत्र – द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781) 
  • पहिली टपाल कचेरी – कोलकत्ता (1727) 
  • पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन – मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)   
  • पहिले संग्रहालय – इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814) 
  • पहिले क्षेपणास्त्र – पृथ्वी (1988) 
  • पहिले रेल्वेस्थानक – बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
  • पहिले राष्ट्रीय उद्यान –  जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935) 
  • पहिला खत प्रकल्प – सिंद्री (झारखंड) – 1951 
  • पहिली भुयारी रेल्वे – मेट्रो रेल्वे दिल्ली 
  • पहिले व्यापारी विमानोड्डापण – कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932) 
  • पहिली दुमजली रेल्वेगाडी – सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे) 
  • पहिले पंचतारांकित हॉटेल – ताजमहाल, मुंबई (1903) 
  • पहिला मूकपट – राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती) 
  • पहिला बोलपट – आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती) 
  • पहिला मराठी बोलपट – अयोध्येचा राजा 
  • पहिले जलविद्युत केंद्र – दार्जिलिंग (1898) 
  • पहिला तेलशुद्धीकरण कारखाना – दिग्बोई (1901, आसाम) 
  • पहिला आधुनिक पोलाद कारखाना – कुल्टी, प.बंगाल 
  • पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली (1959) 
  • पहिली अनुभट्टी – अप्सरा, तारापूर (1956) 
  • पहिले अंटार्क्टिका मोहीम – डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम 
  • पहिले विद्यापीठ – कोलकत्ता (1957) 
  • पहिला स्कायबस प्रकल्प – मडगाव, गोवा 
  • पहिले रासायनिक बंदर – दाहेज, गुजरात 
  • भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा – विजयंता 
  • पहिले टेलिफोन एक्सचेंज – कोलकत्ता (1881) 
  • भारताचे पहिले लढाऊ विमान – नॅट 
  • पहिला उपग्रह – आर्यभट्ट (1975) 
  • भारतीय बनावटीची पहिलीपाणबुडी – शाल्की   
  • पहिला अणुस्फोट – पोखरण (18 मे, 1974 राजस्थान) 
  • भारताचे अंटार्क्टिकावरील पहिले स्थानक – दक्षिण गंगोत्री (दुसरे-मैत्री)
  • पहिला सहकारी साखर कारखाना – प्रवरानगर (1949) अहमदनगर   
  • भारताची पहिली आण्विक पाणबुडी – आय.एन.एस.चक्र 
  • पहिली सहकारी सुतगिरणी – कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर 
  • भारतीय बनावटीची पहिली युद्ध नौका – आय.एन.एस.दिल्ली 
  • पंचायतराज पद्धतीचा स्विकार करणारे पहिले राज्य – राजस्थान 
  • भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा – एर्नाकुलम (केरळ)
  • भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर शहर – कोट्टायम (केरळ) 
  • भारतातील पहिला रंग निर्मिती कारखाना – कोइंबतुर (1920)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.