मेरीटाइम इंडिया समीट 2016 बद्दल माहिती
मेरीटाइम इंडिया समीट 2016 बद्दल माहिती
- स्थळ – मुंबई
- दिनांक – 14 ते 16 एप्रिल
- उद्देश – भारतीय, नौवहन जहाज बांधणी, बंदरे व अंतर्गत जलमार्ग या क्षेत्रातील देशी/विदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी संधी देणे.
- ही पहिलीच भारतीय सागरी परिषद होय.
- उद्घाटन – श्री. नरेंद्र मोदी
- सहभागी देश – 40
- भारताला 7517 किलोमीटरचे सागरी किनारा आहे.
- 14426 कि.मी. देशांतर्गत जलवाहतुकीसाठी योग्य मार्ग आहेत.
- भारतात बंदर विकासाकरिता 100 टक्क्यापर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीची मुभा आहे.
- सध्या देशात 12 बंदरे आहेत.
- केंद्रीय नौवहन खात्यांतर्गत गोरेगाव (मुंबई) येथील ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’ मध्ये ही परिषद संपन्न झाली.