मेरीटाइम इंडिया समीट 2016 बद्दल माहिती

मेरीटाइम इंडिया समीट 2016 बद्दल माहिती

  • स्थळ – मुंबई
  • दिनांक – 14 ते 16 एप्रिल
  • उद्देश – भारतीय, नौवहन जहाज बांधणी, बंदरे व अंतर्गत जलमार्ग या क्षेत्रातील देशी/विदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी संधी देणे.
  • ही पहिलीच भारतीय सागरी परिषद होय.
  • उद्घाटन – श्री. नरेंद्र मोदी
  • सहभागी देश – 40
  • भारताला 7517 किलोमीटरचे सागरी किनारा आहे.
  • 14426 कि.मी. देशांतर्गत जलवाहतुकीसाठी योग्य मार्ग आहेत.
  • भारतात बंदर विकासाकरिता 100 टक्क्यापर्यंत थेट विदेशी गुंतवणुकीची मुभा आहे.
  • सध्या देशात 12 बंदरे आहेत.
  • केंद्रीय नौवहन खात्यांतर्गत गोरेगाव (मुंबई) येथील ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’ मध्ये ही परिषद संपन्न झाली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.