सार्जत योजना

सार्जत योजना 1944 :

होमरूल लीग आणि महाराष्ट्र :

  • नेतृत्वटिळक
  • 1916 च्या बेळगाव बैठकीत होमरूल लीगच्या स्थापनेची घोषणा.
  • टिळकांच्या होमरूल लीगचे प्रमुख नेते दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, शि.ल.करंदीकर
  • टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून होमरूल चळवळीचा प्रसार केला.
  • 1917 चे होमरूल लीग अधिवेशन – नाशिक
  • 1917 पर्यंत टिळकांच्या होमरूल लीगचे 33,000 सदस्य होते.
  • मद्रासचे सेवानिवृत्त न्यायाधीश सुब्रंहयणमन अय्यर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांना 1917 मध्ये पत्र पाठवून भारताच्या होमरूल चळवळीस सहाय्य करण्याची विनंती केली होती.
  • टिळकांनी होमरूलच्या प्रचारासाठी 1917 मध्ये जोसेफ बॅप्टिस्ता यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ इंग्लंडला पाठविले.
  • फ्रान्सचे पंतप्रधान कलेमेन्शो यांनाही टिळकांनी पत्र पाठवून हिंदुस्थानला स्वराज्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हटले आहे.
  • टिळकांच्या होमरूल चळवळीत 44% ब्राह्मण तर 55% ब्राम्ह्णेतर होते.

असहकार आणि महाराष्ट्र :

  • 1920 च्या नागपूर अधिवेशनात असहकारच्या कार्यक्रमाला मान्यता दिली.
  • या अधिवेशनात कॉँग्रेस संघटनेच्या विस्ताराला बाल देण्यात आले.
  • यावर्षी तत्वावर आधारित या प्रांतिक संघटना स्थापन करण्यात आल्या.
  • असहकार चळवळ
  • महाराष्ट्रात मद्यपनविरोधी चळवळ
  • Ex – बॅरिस्टर जयकर – 1 वर्ष बहिष्कार घातला न्यायालयांवर.
  • 1920 – लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय – पुणे स्थापना.
  • साधकाश्रम कडून केशवराव देशपांडे अंधेरी, मुंबई
  • ‘मी सहकारी नोकरी करणार नाही‘ ही शपथ साधकाश्रमात प्रवेश करणार्‍यास घ्यावी लागे.
  • शेती करण्याचे, सुतकताईचे, दुग्धशाळा चालवण्याचे विद्यार्थ्याना प्रशिक्षण.
  • मुळशी सत्याग्रह – 1921
  • टाटा कंपनी विरुद्ध
  • नेतृत्व – बापट, पहिले सत्याग्रही – शंकरराव देव
  • सुरवातीला अहिंसक नंतर हिंसक वळण
  • कालावधी 1921-24
  • 1923 – बापटांना 7 वर्ष शिक्षा – ड्रायव्हरवर गोळ्या झाडल्याबद्दल.
  • टिळक स्वराज्य फंड – 30 जून 1921 पूर्वी 1 कोटी रूपयांचा स्वराज्य फंड गोळा करावा व 1 कोटी लोकांना कॉँग्रेसचे सभासद करून घ्यावे असा संकल्प.
  • याच चळवळीच्या काळात गांधींनी अर्ध कपड्यांचा त्याग केला.

सविनय कायदेभंग आणि महाराष्ट्र :

  • दांडी यात्रेत 13 महाराष्ट्र / 79 पैकी
  • पंडित खरे, गणपतराव गोडसे, विनायकराव, केशव गोविंद हरकारे, अवंतीकाबाई गोखले, जमनालाल बजाज, बाळासाहेब खेर, द.ना.बांदेकर, स.का.पाटील, हरिभाऊ मोहानी, दत्ताजी ताम्हाणे
  • 7 एप्रिल 1930 – सोलापूर सत्याग्रह
  • 12 जानेवारी 1931 – जगन्नाथ शिंदे, मल्लाप्पा धनशेट्टी, जयकिसन सारडा, कुर्बान हुसेन यांना फाशी – येरवडा कारागृहात, पुणे.
  • शिरोडा सत्याग्रह – 12 मे 1930 – मीठ
  • वडाळा सत्याग्रह – 17 मे 1930 – मीठ
  • बिळाशी सत्याग्रह – 5 सप्टेंबर 1930 – जंगल- सत्याग्रह
  • उंबरगाव – 5 मे 1930 – मीठ – नानासाहेब देवधर, कमलादेवी चट्टोपाध्याय
  • चिरणेर सत्याग्रह – पनवेल – ठाणे – मीठ
  • बाबू गेनू – 12 दि. 1930 – मुंबई – वळवादेवी नवीन हनुमान रस्ता येथे बलिदान दिले.
  • दहीहंडी सत्याग्रह – अकोला – खार्‍या पाण्याच्या विहिरीतून मीठ तयार करून सत्याग्रह केला. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे.
  • यवतमाळ – बापुजी अणे
  • नागपुर – नरकेसरी अभ्यंकर
  • पुसद – 10 जुलै 1930 – जंगल – सत्याग्रह – बापुजी अणे – 6 महीने शिक्षा
  • शिरोडा सत्याग्रह – आठल्ये, श.द.जावडेकर, विनायकराव मुस्कूटे
  • याच काळात मुंबईचे हंगामी गव्हर्नर हॉटसन यांच्यावर पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयातील वासुदेव बळवंत गोगटे या तरुणाने गोळ्या झाडल्या. गोगटेला 8 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

1942 – भारत छोडो

  • मुंबई – सेंट्रल डायरेक्टरेट – भूमिगतांची मध्यवर्ती संस्था – क्रांतिकारकांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा.
  • भूमिगत चळवळ – अरुण असफअली, अच्युतराव पटवर्धन, राम मनोहर लोहिया, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, सानेगुरूजी, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे
  • मुंबई रेडिओ स्टेशन – उषा मेहता, विठ्ठलदास जव्हेरी
  • भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील – रायगड परिसरात – सशक्त क्रांतिकारकांची सेना – टाटा पावर केंद्रातून मुंबईला होणारा वीजपुरवठा खंडीत केला.
  • आझाद दल – नागनाथअण्णा नायकवडी

प्रतिसरकार – क्रांतिसिंह नाना पाटील

  • सत्यशोधक चळवळीचा नानांवर प्रभाव होता.
  • वाय.बी. चव्हाण, जी.डी.देशपांडे, दिनकरराव निकम, तानाजी पेंढारकर
  • 1943-46 पर्यंत कार्यरत
  • प्रभात फेर्‍या, मोर्चे, टेलिफोनच्या तारा तोडणे,रेल्वे रूळ उखडणे, सधन लोकांच्या घरावर दरोडा टाकून पैसा उभारणे.
  • पुणे – वेस्टएंड आणि कॅपिटल थिएटरला स्फोट बॉम्ब

खानदेश :

  • साने गुरुजी आणि मधु लिमये मार्गदर्शक
  • नेतृत्व – उत्तमराव पाटील, लीलाताई पाटील
  • चिमठाने खनिजा लुटला – लीलाताई आणि जी.डी.लाड आणि नायकवडी नागनाथ अण्णा
  • शिरिषकुमार मेहता – बलिदान – नंदुरबार
  • अब्दुल रंजवा – भुसावळ – रेल्वे उलथवल्या

विदर्भ :

  • हिंदुस्थान लाल सेना – मदनलाल बागडी, विनायक सखाराम दांडेकर, श्याम नारायण काश्मिरी
  • HSRA च प्रभाव श्याम नारायण काश्मिरी यांच्यावर होता.
  • तुकडोजी महाराजांचे अभंगातून प्रबोधन
  • सावली संग्राम (अमरावती) – जिल्हाधिकारी मेल्ड्रमवर हल्ला – सैन्यदलाचा वापर ब्रिटीशांनी केला.
  • बेनोडा सत्याग्रह – नेतृत्व – वामनराव पाटील आणि चिमुर – चंद्रपुर

प्रतिसरकार (सातारा) :

  • विजयाताई लाडा, रजुताई कदम, लक्ष्मीबाई नायकवडी, लीलाताई पाटील इ. स्त्रियाही सहभागी होत्या
  • सामाजिक सुधारणा – दारूबंदी, गांधीविवाह
  • न्यायदान व्यवस्था – स्वस्तात न्याय मिळवून देणे हा उद्देश

मुंबई-नौसैनिकांचा उठाव – तलवार

  • अन्न, राहण्याची व्यवस्था इ. बाबतीत दुर्व्यवस्था
  • खालच्या दर्जाची वागणूक – शिवीगाळ
  • वेतन कमी
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.