महाराष्ट्रातील समाजसुधारक – विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे :

जन्म 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू 2 जानेवारी 1944.

1932 – 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी गं. बा. सरदार.

‘निष्काम कर्मयोगी‘, भाई माधवराव बागल.

जनतेकडून ‘महर्षी‘ ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :

  • 1905 – मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.
  • 18 ऑक्टोबर 1906 – डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष – न्या. चंदावकर.
  • 1910 – जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.
  • द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन‘ ही संस्था.
  • अनाथाश्रम – रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
  • ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.
  • 23 मार्च 1918 – अस्पृश्यता निवारक संघ.
  • 1918 – मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.
  • 1920 – पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.
  • 1937 – स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.
  • 1923 – तरुण ब्रहयो संघ.
  • 1937 – बहुजन पक्षाची स्थापना.
  • स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.
  • वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :

  • प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.
  • 1903 – प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.
  • 1903 – अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ हा निबंध वाचला.
  • Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.
  • Untouchable India,
  • History Of Partha,
  • भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .

वैशिष्ट्ये :

  • शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.
  • अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.
  • 1904 – मुंबई धर्म परिषद.
  • 1905 – अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.
  • 1918 – मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.
  • 1924 – वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.
  • 1935 – बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.
  • स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
  • शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.