महाराष्ट्रातील समाजसुधारक – महादेव गोविंद रानडे

 

महादेव गोविंद रानडे :

जन्म18 जानेवारी 1842, निफाड (नाशिक).

मृत्यू16 जानेवारी 1901.

रानडे यांना हिन्दी अर्थशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जात .

तसेच त्यांना पदवीधरांचे मुकुटमणी असेही म्हटले जात असे .

रानडे हे अक्कलकोटी राज्याचे कारभारी होते.

1886 – भारत सरकार अर्थसमितीचे सदस्य वित्तीय समितीवर नियुक्त होणारे पहिले भारतीय.

रानडे हे गोपाल कृष्ण गोखले यांचे गुरु होते .

त्यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हटले जात .

समाजसुधारकांसाठी सर्वांगीण प्रतिमान मांडणारे प्रज्ञावंत.

रानडे हे आर्थिक राष्ट्रवादी होते .

1887 – सामाजिक परिषद.

1890 – औद्योगिक परिषद.

त्यांना मराठी पत्रकारीतेचे जनक असेही म्हटले जात असे.

संस्थात्मिक योगदान :

  • 1865 – विधवा विवाहोत्तेजक मंडळी (विष्णु पंडित) सहाय्य.
  • 1867 – मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापनेत सहभाग.
  • 1870 – सार्वजनिक सभा स्थापनेत सहभाग.
  • उद्दीष्ट – थंड गोला घेवून पडलेल्या समाजात विचार, संघटना व कृतीची सांगड घालण्यासाठी व्यासपीठ उभे केले.
  • वकृत्वोत्तेजक सभा – पुणे.
  • नगर वचन मंदिर – पुणे.
  • 1875 वसंत व्याख्यान – माला (पुणे).
  • 1882 – हुजूरपागा शाळा (पुणे).
  • 31 ऑक्टोबर 1896 डेक्कन सभा.
  • 1896 – हिंदू विडोज होम.
  • इन्फेक्शन डेसिजेस हॉस्पिटल स्थापन केले .
  • मराठी ग्रंथोत्तेजक मंडळी, नाशिक.
  • पुना मार्कटाईल बँक, रशीम गिरणी, लवाद कोर्ट, पुणे रंगशाला यांच्या स्थापनेत सहभाग.
  • 1889Industrial As Sociation Of Western India स्थापन.

रानडे यांनी केलेले लेखन :

  • इंदु प्रकाश (मासिक).
  • एकेश्र्वरनिष्ठांची कैफियत.
  • 1874 – जबाबदार राज्यपद्धतीची मागणी करणारा अर्ज.
  • 1888 ऐजेस ऑन इंडियन इकॉनॉमिक्स.
  • मराठी सत्तेचा उदय.
  • मराठी पत्रकारितेचा पाया घातला.
  • निबंध – प्रजावृद्धीचे दुष्परिणाम, मराठा सत्याग्रहातील नाणी व चलन.
  • तरुण शिकलेल्या लोकांची कर्तव्य‘ हा निबंध ज्ञानप्रसारक नियतकालिकात गाजला.
  • वैशिष्ट्ये :
  • ग. व. जोशी यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचा प्रभाव.
  • भारतात प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया घातला.
  • 1873 – 11 वर्ष वयाच्या मुलीसोबत पुनर्विवाह.
  • पंचहौद मिशन प्रकरणी प्रायश्र्चित घेतले.
  • संमतीवय विधेयकास पाठिंबा.
  • इंडियन नॅशनल कॉग्रेसला पाठिंबा.
  • दारिद्र्यनिर्मूलनासाठी औद्योगीकरणाचा उपाय सुचवले.
  • महाष्ट्राला पेशवाईनंतर आलेली प्रेतकळा उडवून सचेतन करण्याची काळजी आमरण वाहिनी.’ टिळकांचे मत.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.