सातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी

सातव्या पंचवार्षिक योजनेनंतरचा सुट्टीचा कालावधी

वार्षिक योजना (1990 – 92) :

सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरू करण्यात आली नही. देशातील राजकीय अस्थैर्र हे त्यामागील कारण होते.

त्याऐवजी दोन वार्षिक योजना राबविण्यात आल्या.

1. 1990-91

2. 1991-92

1990-92 दरम्यान अर्थव्यवस्थेत अनेक दुष्परिणाम निर्माण झाले होते.

1. व्यवहारतोलाचे संकट (BOP crisis)

2. परकीय चलनाचा अत्यल्प साठा

3. वाढती राजकोषीय तूट

4. चलनवाढीचा मोठा दर. उदा.1991-92 साली चलनवाढीचा वार्षिक दर 13.7% एवढा होता.

5. उद्योक क्षेत्रात मंदी

6. 1991-92 साली आर्थिक वाढीचा दर फक्त 0.9% एवढाच साध्य झाला.

7.21 जून,1991 या दिवशी पी.व्ही. नरसिंहराव यांचे सरकार अस्तीत्वात आले. नवीन सरकारने 1 एप्रिल,1992 रोजी आपली आठवी योजना सुरू केली.

Must Read (नक्की वाचा):

सातवी पंचवार्षिक योजना

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.